विषय
१.भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे,
२.स्वातंत्र्याचा खरा अर्थ
३.डिजिटल भारत योजनेतील आव्हाने आणि मी!
४. बदलते राहणीमान आणि पर्यावरण ऱ्हास
५. ऑरगॅनिक फूड ही गरज की फॅशन?
*नियम *
- वरील पैकी कोणत्याही एका विषयावर लेख लिहायचा आहे. लेख मराठी भाषेतच असावा.
- शब्द मर्यादा 750 शब्द.
- लेख संपूर्णपणे स्वतः लिहिलेला असावा. तसेच लेख पूर्वी कुठल्याही प्रकाराने प्रसिद्ध केलेला नसावा.
- परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- लेख पाठविण्याची अंतिम तारीख ..
१५ जुलै २०२२ - ही स्पर्धा महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांसाठी नि:शुल्क राहील. सभासदेतर स्पर्धकांसाठी प्रवेशमूल्य ₹१००/-
- लेख स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी प्रत्येकी केवळ एकच प्रवेशिका इ मेल द्वारे पाठवायची आहे.
लेख गुगल डॉक्स, वर्ड फॉरमॅट मध्ये असावा. PDF किंवा फोटो स्वीकारला जाणार नाही.
इ मेल – snvv.mmbangalore@gmail.com
संपर्क :
स्मिता बर्वे : 7829901762
राधिका मराठे : 94483 05067
रेवती कुलकर्णी : 98195 20117
Payment link : https://rzp.io/l/lekhspardha
